tag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post6654485676518580685..comments2023-10-07T01:17:18.264+05:30Comments on माझी वाङ्मयशेती: ‘शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे’Gangadhar Mutehttp://www.blogger.com/profile/14488597027948038854noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-13492706070405453692010-08-03T15:28:45.947+05:302010-08-03T15:28:45.947+05:30जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला...जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय कराव? <br />होई काका तुमच अगदी योग्य आहे , पण मी जे कमेन्ट केले होते ते फ़क्त ह्या लोकांसाठी आहे की , ज्यांच्या कड़े शेती आहे अणि ते लोकही सरकार कड़े मागणी ची अपेक्षा ठेवतात. आहे त्यातच ते असतात , नविन काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत.<br />ज्याच्या कड़े आहे त्याला गरज नाही अणि ज्याच्या कड़े नाही त्याला गरज आहे. आणि Deepakhttps://www.blogger.com/profile/11613371036549482771noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-87332571734749235712010-08-03T15:27:47.051+05:302010-08-03T15:27:47.051+05:30जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला...जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय कराव? <br />होई काका तुमच अगदी योग्य आहे , पण मी जे कमेन्ट केले होते ते फ़क्त ह्या लोकांसाठी आहे की , ज्यांच्या कड़े शेती आहे अणि ते लोकही सरकार कड़े मागणी ची अपेक्षा ठेवतात. आहे त्यातच ते असतात , नविन काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत.<br />ज्याच्या कड़े आहे त्याला गरज नाही अणि ज्याच्या कड़े नाही त्याला गरज आहे. आणि Deepakhttps://www.blogger.com/profile/11613371036549482771noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-37353442093000063942010-08-03T15:09:27.569+05:302010-08-03T15:09:27.569+05:30.only Road, electricity comes not under national i....only Road, electricity comes not under national infrastructure? Agriculture must come under national infrastructure and it is govt duty to build it.<br /><br /><br />गोविंद रेड्डी<br />हे ज्या दिवशी त्या स्वनामधन्य बुद्धिवाद्यांना कळेल,<br />तोच दिवस शेतकरी जीवनमानात बदल घडवणारा ठरेल.<br /><br />लाख मोलाची गोष्ट बोललात. धन्यवाद.<br /><br />दिपकजी चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभारी आहे.Gangadhar Mutehttps://www.blogger.com/profile/14488597027948038854noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-87182163791411072652010-08-03T15:00:06.392+05:302010-08-03T15:00:06.392+05:30दिपक्जी ,पण जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्...दिपक्जी ,पण जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय कराव? मग हे सरकार कोणासाठी आहे ? सरकारची निशित जिम्मेदारी आहे.only Road, electricity comes not under national infrastructure? Agriculture must come under national infrastructure and it is govt duty to build it.Govind Reddyhttps://www.blogger.com/profile/12160808979698692170noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-57575947587783029012010-08-03T14:40:31.119+05:302010-08-03T14:40:31.119+05:30Govind Reddy ह्याच्याशी मी सहमत आहे. कोणतेही सरकार...Govind Reddy ह्याच्याशी मी सहमत आहे. कोणतेही सरकार येऊ दे , सरकार कुठल्या शेतकऱ्याच भल करणार नाही, ते सगल आपल आपल्यालाच करावे लागणार आहे. आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टी जीवनाला कांही सीमा नाही आणि हे मी जानतो कारन मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणुन मला सांगायचे आहे, सरकार वर अवलंबुन राहण्या पेक्षा व्यकती गत पातळी वर निर्णय घेतलेले बरे..... सरकार ला दोष देऊन शेतीत फायदा तर मुळीच होणार नाही. हे Deepakhttps://www.blogger.com/profile/11613371036549482771noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-55403791548877198362010-08-03T14:03:24.997+05:302010-08-03T14:03:24.997+05:30आपल्या या लेखाबद्दल प्रथम धन्यवाद.शेतकऱ्यांच्या प्...आपल्या या लेखाबद्दल प्रथम धन्यवाद.शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या या तुमच्या E व्यासपीठाचे कौतुक व स्वागत .<br />माझी प्रतिक्रिया --<br />शेतकऱ्यांच्या समस्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या सत्ताधारी,विरोधक व नोकरशाही यांचा दृष्टीकोन दुषित आहे .या सर्वाना सत्तेचा आणि पैशाचा असा माज आला आहे कि त्यांना शेतकरी मद्यपी ,वेडा, नालायक,कामचुकार वाटतो .आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टी जीवनाला कांही सीमा नाही .Govind Reddyhttps://www.blogger.com/profile/12160808979698692170noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-35293257860823737082010-04-03T15:26:30.778+05:302010-04-03T15:26:30.778+05:30धन्यवाद कधितरी..!!धन्यवाद कधितरी..!!Gangadhar Mutehttps://www.blogger.com/profile/14488597027948038854noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-64729190317312155702010-04-03T11:39:14.489+05:302010-04-03T11:39:14.489+05:30गंगाधरजी, छान विश्लेषण आहे. ह्याच विषयाला धरून लिह...गंगाधरजी, छान विश्लेषण आहे. ह्याच विषयाला धरून लिहायचे आहे मनात बर्याच दिवसापासून. लिहीन लवकरच. शेतातले फारसे काही काळात नसलो तरी मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-21456967693817193962010-03-21T11:00:00.060+05:302010-03-21T11:00:00.060+05:30धन्यवाद हेरंबजी,
ते कोडगे आहेत आणि शेतकरी मुका आह...धन्यवाद हेरंबजी, <br />ते कोडगे आहेत आणि शेतकरी मुका आहे. त्यामुळे असे घडतेय.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5575948016902181386.post-45756170262958240652010-03-21T10:41:54.354+05:302010-03-21T10:41:54.354+05:30गंगाधरजी, नेहमीप्रमाणेच खूपच तळमळीने लिहिलं आहेत आ...गंगाधरजी, नेहमीप्रमाणेच खूपच तळमळीने लिहिलं आहेत आपण. या सरकारला काय पडलीये हो शेतक-यांची.. शेतकरी बिचारे जिवानिशी जातात आणि हे त्या आत्महत्यांना उगाच दारू पिऊन केलेली आत्महत्या किंवा वेडसरपणामुळे केलेल्या आत्महत्या म्हणतात. कोडगे आहेत साले सगळे एकजात.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com