*शेतकऱ्यांच्या मनातून जोपर्यंत 'जात' जात नाही तोपर्यंत.....*
मराठी साहित्यक्षेत्र दरिद्री का राहिले?
शेतकरी आत्महत्या करतात पण कुणाचीच आतडी थरथरत नाही.
शेतकरी संघटना जे सोडून गेलेत त्याचेही कारण जातीतच आढळते.
मराठी साहित्य क्षेत्राने डॉ. आंबेडकर, सरदार पटेल, गांधी, शरद जोशी, मौलाना आझाद यांना कधी समजूनच घेतलं नाही.
कोणत्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याची क्षमता शरद जोशी यांच्या साहित्यात आहे.
जेव्हा आपल्या जाती-धर्मापेक्षा आपला शेतकरी नेता छोटा वाटायला लागतो......
प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे अत्यंत परखड प्रतिपादन
शेतकऱ्यांनी, साहित्यिकांनी, शेतकरी आंदोलकांनी हे भाषण एकदा ऐकलेच पाहिजे.